Search with business name or city
जिथे सामान्य जनतेची फसवणूक केली जाते, तिथे विशेष समाजकल्याण परिषद त्यांच्या मदतीसाठी धावून जाणार. भारत देश आणि प्रामुख्याने माझा महाराष्ट्र हा बेरोजगार मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. एक हाक तुमची, संपूर्ण साथ माझी. कोणत्याही तक्रारीसाठी 24 तासात कधी पण संपर्क करा.
माझ्या विशेष समाजकल्याण परिषदे तर्फे लवकरच जनता दरबार सुरू करतोय, तालुक्यातील जिल्ह्यातील कोणताही प्रश्न सोडवून देण्याचा4 प्रयत्न केला जाईल. समाज जगला तर संस्कृती जगेल, त्यासाठी मला तरुण बांधवांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्यायच्यात. सहकार्यासाठी संपर्क करू शकता-8263990832